#Thread : पलानी बाबा

देशातील सेक्युलर लोक आणि त्यांचे मुसलमान मित्र, RSS ला एक दहशतवादी संघटना म्हणून दाखवण्याच्या प्रयत्नात असतात पण काळजीपूर्वक पद्धतीने 'ऑल इंडिया जिहादी कमिटी(AIJC ) सारख्या दहशतवादी संघटना आणि पलानी बाबा( अहमद आली ) यांच्या सारख्यांकडे दुर्लक्ष करतात
(1/15)
पण आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता दक्षिण भारतात इस्लामिक आतंकवादाचे बीज कसे पेरले गेले याचा या थ्रेड द्वारे थोडक्यात आढावा घेऊयात.
१९८६ च्या आस पास एका इस्लाम वरती प्रवचन देणाऱ्या पलानी बाबाने हिंदूंच्या विरुद्ध उभे राहण्यासाठी एक संघटना उभी केली जिचे नाव AIJC .
(2/15)
याच्या प्रवचनातून तो हिंदूंच्या देवदेवतांच्या वर अश्लील टीका टिपणी करणे,हिंदूंना मारण्याचे विविध मार्ग लोकांना सांगणे हे करत आणि या संघटनेला पैसे पुरवला जात होता तो आखाती देशांमधून.
त्याच्या अनेक अनेक भाषणांमध्ये तो तरुण मुसलमानांना 'काफ़िरांच्या विरुद्ध(हिंदूंच्या)' लढण्यासाठी
घर,पैसे आणि सगळं त्याग करून एकत्र येण्यासाठी प्रेरित करत.त्याच्या सांगण्यावरून आणि त्याच्या वक्तृत्व कौशल्यामुळे त्याने हजारो तामिळ मुसलमान तरुणांना हिंदूंच्या लढण्यासाठी प्रेरित केले आणि तामिळनाडू मधील एक मंदिर पाडून त्यावर मशीद या तरुणांनी बांधली.
(4/15)
तो सरळ सरळ त्याच्या भाषणांमध्ये कुराण चा उल्लेख करत,हिंदूना(काफिर) संपवून आपण अल्लाहचे राज्य आणू शकतो असेही सांगतो,१९८० ते ९० च्या दशकात त्याने एक एक करत अनेकांना दहशतवादाच्या मार्गावर आणले आणि याला साठी दिली तत्कालीन तामिळ मुख्यमंत्री एम,करुणानिधी यांनी.
(5/15)
द्रविड चळवळीच्या लोकांकडून पलानी बाबाला पूर्णपणे पाठिंबा होता.AIJC च्या अंतर्गत अल उमाह आणि TMKK या संघटना चालू झाल्या ज्या AIJC पेक्षा जास्त घातक होत्या. अल उमाह हि संघटना फक्त तामिळनाडू मध्येच नाही तर कर्नाटक,आंध्रप्रदेश,केरळ या ठिकाणी सुद्धा कार्यरत होती
(6/15)
आणि या सगळ्यांना पैसे पुरवत होते ते बांगलादेश चे आर्मी हेडक्वार्टर,लष्कर ए तय्यबा,जैशे मोहोम्मद आणि इतर इस्लामिक संघटना.१९९३ साली याच संघटनेने चेन्नई मधील RSS चे मुख्यालय बॉम्ब ने उध्वस्त केले ज्यात ११ स्वयंसेवकांचा हकनाक मृत्यू झाला.
https://www.dnaindia.com/india/report-after-24-years-cbi-nabs-key-accused-of-1993-chennai-rss-office-bombing-case-2573228
(7/15)
या नंतर अल उमाह च्या १५ दहशतवाद्यांना पोलिसांनी पकडले आणि बॉम्ब कुठे बनवले जात आहेत याचा मागोवा घेतला.९७ साली एका पार्सल बॉम्ब मुळे एका हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्याच्या पत्नीला देखील मारण्यात आले.
https://timesofindia.indiatimes.com/city/coimbatore/after-20-years-4-spl-teams-formed-to-nab-accused-in-serial-blast-case/articleshow/71430702.cms
(8/15)
काही काळ यांचं कार्य थांबला पण लगेच त्यांनी अजून एक संस्था उघडली जिचे नाव तामिळ मुस्लिम मुन्नेत्र खझगम,ज्यात हिंदूंच्या विरोधात भडकाऊ भाषण देणाऱ्या बोलवून मुसलमान तरुणांची माथी भडकावली जात.पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेशी यांचे घनिष्ठ संबंध होते
(9/15)
आणि यांच्या सांगण्यावरून तामिळ मध्ये दलित नेत्यांच्या मुर्त्या तोडून त्याचे खापर हिंदूंच्या माथ्यावर फोडले आणि दलित विरुद्ध अन्य हिंदू असे वाद सुरु झाले.या गोष्टीची संधिसाधून TMKK यांनी दलितांची बाजू घेतली आणि हळू हळू करत,दलितांना धर्मांतरित करत गेले.
(10/15)
९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटातील अरोप्यांना ९७ साली सुटका मिळाली आणि त्याच वर्षी हिंदू नाव असलेल्या लोकांच्या सरेआम कत्तली तामिळनाडू मध्ये चालू झाल्या. खून करणार्यांना पकडले गेले पण पुन्हा करुणानिधींच्या सांगण्यावरून लगेच सुटका मिळाली.
(11/15)
१९९८ सालच्या निवडणुकांच्या वेळेला हिंदू नेते प्रचाराला यायच्या आधीच कोइंबतोर मध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले गेले ज्यात ८० हुन जास्त हिंदू मारले गेले,आता ८० हा आकडा सरकारी असला तरी इतर दाखले १०० पेक्षा जास्त आकडा आहे असेच सांगतात
https://www.deccanchronicle.com/nation/current-affairs/111119/coimbatore-serial-blasts-case-violence-is-always-a-comma-never-a-ful.html
(12/15)
.या बॉम्बस्फोट प्रकरणी १६५ लोक पकडले गेले,ज्या पैकी १४५ लोकांना कैद झाली,११ लोक मारले गेले, आणि इतरांना सोडले गेले.
१९९० पासून ते १९९८ पर्यंत पलानी बाबा आणि त्याच्या संघटने मुळे २०० हुन अधिक हिंदू हे इस्लामिक दहशतवादाच्या कचाट्यात अडकले आणि त्यांना जीव गमवावा लागला.
(13/15)
हा सगळा इतिहास आपल्यापासून मुद्दामहून लपवला जातो आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,अभविप, बजरंग दल यांच्या सारख्या संघटनांना जे अश्या इस्लामिक आतंकवादी संघटनांचा कडाडून विरोध करतात त्यांना दहशतवादी म्हणून ठरवलं जातं.
(14/15)
आता हे सगळं पाहिल्यावर RSS ने आता पर्यंत एकही मुसलमानाला मारले नाही किंवा कोणत्याही प्रकारचा दहशतवादी हल्ला केला नाही,
ज्यांना संघ आवडत नाही किंवा ज्यांना आवडतो त्या प्रत्येकाने या गोष्टीचा विचार करावा,
(15/15)
वरील सगळ्या गोष्टी रीतसर इंटरनेट वर उपलब्ध आहेत,या गोष्टी खऱ्या खोट्या कराव्यात आणि मग हिंदूंची दिशाभूल कशी केली जात आहे याचा विचार करून आपण कोणासोबत उभे आहोत हे लक्षात घ्यावे ! तोटक्या राजकारणासाठी आपण स्वतःला सेक्युलर म्हणत असो तर आपल्यासारखे कपाळकरंटे आपणच.
(15/15)
Will Post the english version of this thread by tomorrow !
You can follow @malhar_pandey.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: