#ब्राम्हण

चला मी तुम्हाला समजावतो सगळे मुस्लिम आणि इसाई हे हिंदू धर्मामधील ब्राह्मणांच्या पाठीमागे का लागलेले आहेत ते?
ध्यान पूर्वक वाचा आणि समजून घ्या कारण खूप महत्वपूर्ण माहिती आहे आणि समजलं तर माथा ठणकल्याशिवाय राहणार नाही. बदनाम ब्राह्मणांनाच का केलं जातं?
द्वेष ब्राम्हणाविरोधीच का पसरवला जातो? द्वेष इतर जातींविषयी पसरवला म्हणजे सोनार, धोबी, कुंभार, गवळी, कुणबी यांच्याविषयी तर जास्तीत जास्त काय होईल? जर गवळ्या विषयी द्वेष पसरवला तर जास्तीत जास्त त्याच्यापासून दूध देणे बंद कराल तरी पण तुम्ही हिंदूच राहणार. जर सोनारा विषयी
द्वेष पसरवला तर त्याच्यापासून सोने-चांदीची आभूषणे घेणे बंद कराल तरी पण तुम्ही हिंदूच राहणार. जर कुणबी कुंभार धोबी यांच्याविषयी द्वेष पसरवला तर जास्तीत जास्त त्यांच्याकडून कपडे धुऊन घेणे, धान्य-भाजीपाला घेणे, भांडी खरेदी करने बंद कराल तरी पण तुम्ही हिंदूच राहणार.
परंतु जर *ब्राह्मणाविषयी द्वेष केला तर सगळ्या धार्मिक रीतिरिवाज जसं जन्म मृत्यू लग्न ग्रह पूजन इत्यादी करिता त्याच्याकडे जाणे बंद केले तर या सगळ्या गोष्टी म्हणजे रीतिरिवाज करण्याची जे हिंदू परंपरेचा मूळ आहे. ते करण्यासाठी कोणाकडे जाताल? चर्चच्या पादऱ्या कडे की मशिदीच्या मुल्ला
मौलवींकडे? आणि हाच तर ब्राह्मण विरोधी अजेंडा जवळपास कित्येक वर्षां पूर्वीपासून चालू आहे.दोन हजार वर्षापूर्वी *जोशुआ* प्रोजेक्ट नुसार पूर्ण जग मुस्लिम आणि ईसाई बनवणे हा अजेंडा आहे. हिंदूंचे धर्मांतरण जोपर्यंत ते ब्राह्मणांच्या संपर्कात आहेत तोपर्यंत होऊ शकत नाही. त्याकरिता हिंदू
धर्माविषयी अपूर्ण माहिती असलेले तत्वविहिन असंतुष्ट लोक वामपंथी विचारधारेने एकत्र येऊन हिंदू धर्माचा मुख्य कणा असलेल्या ब्राम्हण समाजाविरुद्ध विविध अंगाने मोहीम उघडलेली आहे
मुख्य मुद्द्यावर येतो
जर मुस्लिम व इसाई ह्यांनी हिंदूंविरुद्ध उघड उघड जिहाद पुकारला तर सर्व हिंदू एकत्र येऊन
त्यांना नामशेष करून टाकतील हे त्यांना पक्के माहितीय
त्यामुळेच वामपंथी विचारधारेद्वारे हिंदुना संभ्रमित करून ब्राह्मणांबद्दल द्वेष पसरवून धर्मापासून दूर नेले की धर्मांतराचे काम सोपे होईल
इसाई मिशनरी रॉबर्ट कार्डवेल ने आर्य विरुद्ध द्रविड ही भ्रामक संकल्पना बनवली
कारण त्यामुळे दक्षिण भारतीयांची वेगळी ओळख तयार करून धर्मांतरित करता येईल
आणि तेच काम तिकडे जोरात चालू आहे
आणि उत्तर भारतीयातील ब्राम्हणाना आर्य असे दाखवूनमनुस्मृती द्वारे मनुवाद आणि वामपंथीयाद्वारे आधी सांगितल्याप्रमाणे कटकारस्थाने सूरु केली
सांगायचं तात्पर्य हेच की
ब्राम्हण विरोध हा फक्त एक बहाणा आहे
आर्य विरुद्ध द्रविड ब्राह्मणवाद , मनुवाद
हे फक्त बहाणे आहेत
ध्येय तर एकच आहे की हिंदू संस्कृती संपवणे
पण मी त्यांना सांगू इच्छितो
हिंदू हा धर्म नाहीच मुळी
ती एक जीवनपद्धती आहे
ह्याच सनातन पध्दतीने माणूस सर्व दुनियेत जगत होता
आपले आराध्य बनवून त्याची पूजा करत होता
आज जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात खनन
केले जाते तिथे पुराव्याने सिद्ध होते की तिथली लोकं मूर्तीपूजा करत होते
अलीकडेच इराक मध्ये राम सीता लक्ष्मण च्या मूर्ती मिळाल्यात
सांगायचं उद्देश हाच की भू तळावर हीच संस्कृती नांदत होती
कालौघात त्याच संस्कृती ला फाटे फुटत गेले
नवनवीन वेगवेगळ्या जीवनपद्धती विकसित होऊ लागल्या त्या जीवनपद्धतीनी आपापले आराध्य निवडून त्यांची पूजा आराधना चालू केली
म्हणजेच काय ह्या सर्व नवीन संस्कृती किंवा जीवनपद्धती ह्या सनातन मधूनच आलेल्या आहेत किंवा मी असे म्हणेन की निर्माण झाल्यात
आणि ही बाब कोणीही नाकारू शकत नाही
की सनातन वैदिक संस्कृतीचा उद्गाता कोण
कोणी निर्माण केली ही संस्कृती
ह्या वैदिक संस्कृती ची सुरुवातच सापडत नाही
म्हणजेच ही संस्कृती अनादी आहे हे कोणीही मान्य करेल
कोणीही मान्य करेल की जे अनादी असते तेच अनंत रहते
म्हणजेच काय ज्याला आदी आहे त्याला
अंत निश्चित आहे
हा ह्या सृष्टीचा अलिखित पण त्रिवार सत्य असलेला नियम आहे
जो जन्माला येणार त्याचा मृत्यू निश्चित आहे
अरे पण ज्याचा जन्म झालेलाच नाही तरीही तो इथे हजारो वर्षापासून आहे
त्याला संपवण्याची दिवास्वप्ने बघू नका
तुम्हीच नष्ट व्हाल
आणि त्याचीच चुणूक आता दिसू लागलीय

इति
You can follow @MilindG11975687.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: