#THREAD NO .1

SEIRES : #Communism_पोलखोल.
आज आपल्या देशात बरीच तरुण मंडळी communism कडे वळताना दिसत आहे,कन्हैया कुमार पासून ते अगदी आपल्या ट्विटर च्या बायो मध्ये 'कॉम्रेड' म्हणून स्वतःला कम्युनिस्ट लोक आपल्याला सगळीकडे आढळतात.
(1/25)
या सगळ्यांच्या मुखातून फक्त आणि फक्त हिंदूंचा द्वेष आणि आझादी आझादी एवढंच!या पलीकडे हि प्रजाती कशाबद्दलही बोलत नाही! आपण अनेक ठिकाणी पाहिलं असेल कि हे लोक आंदोलन करतात,तेव्हा कोणते फलक घेऊन बाहेर पडतात,मध्यंतरी शाहीन बाग मध्ये झालेल्या आंदोलनात आपल्या असे काही फलक पाहायला मिळाले.
हे सगळे जण उठसुठ हिंदूंना नावं ठेवत असतात, हिंदूंनी असं केलं हिंदूंनी तसं केलं,त्यानंतर लोकशाही खतरे मे है,हमे चाहिये आझादी असे नारे लावताना वेळोवेळी आपल्याला दिसतात,काही लोक तर काहीही माहित नसताना बाबासाहेब आंबेडकर,भागात सिंघ आणि नेताजी बोस यांचे पोस्टर घेऊन रस्त्यावर उतरतात.
स्वतःला आदिवासांची कैवारी वगैरे दाखवण्यात तर हे लोक फार पटाईत आहेत आणि दुर्दैवी जे लोक पुस्तकं वाचत नाहीत त्यांना ह्या लाल पावट्यांची ह्या सगळ्या मागचा उद्देश दिसत नाही,
(4/25)
तर हा लेख त्या सर्वांसाठी आहे जे स्वतःला कम्युनिस्ट म्हणवून घेतात आणि हा त्यांच्यासाठी सुद्धा आहे ज्यांना कम्युनिस्ट मानसिकता आवडते.आपण अगदी सुरवातीपासून पाहुयात,कम्युनिजम चा सर्वेसर्वा ज्याला म्हणलं जातं तो कार्ल मार्क्स याने याने हा सिद्धांत १८४० च्या दरम्यान मांडला
(5/25)
ज्यात त्याने सर्वसामान्यांना काम मिळावं आणि भांडवलदार(CAPITALIST )
लोकांना संपवून मिळावं हा सिद्धांत मांडला,त्याने स्वतः कधीही आयुष्यात एकही दिवस काम केलेले नाही !
(6/25)
कम्युनिझम च्या ढोंगी पणाची उदाहरणं अनेक अनेक आहेत,जागतिक पातळीवर तर खूप पण आपण आज फक्त भारतातल्या ढोंगी पणावर प्रकाश टाकणारे काही प्रसंग पाहुयात......
(7/25)
१.कम्युनिस्ट लोक हे हिंदू आतंकवाद सिद्ध करण्यात अतिशय कार्यरत आहेत आणि हिंदूंनी खूप लोकांना मारलं असं त्यांचा दावा आहे,त्या पुढे ते स्वतःला आदिवासींचे कैवारी म्हणतात, तर त्यांचा ढोंगी पणा सिद्ध करण्यासाठी हे खालचे आकडे.
(8/25)
२००४ ते २०१९ पर्यंत डाव्या विचारसरणीच्या अर्थात कम्युनिस्ट विचारधारेच्या लोकांकडून जवळपास ८१९७ लोक मारले गेले आहेत,त्या पैकी सर्वात जास्त लोक हे आदिवासी आहेत ! हे ते आदिवासी आहेत जे या कम्युनिस्ट लोकांची खबर 'पोलिसांना' द्यायचे असे मी नाही,काही पुरावे म्हणतात.
(9/25)
सर्वात जास्त जर कम्युनिझम ची झळ कोणी सोसली असेल तर ती आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना सोसावी लागलेली आहे,त्या लोकांना जर कम्युनिझम मान्य नसेल तर सरळ सरळ त्यांना मारलं गेलं आहे हे देखील विविध ठिकाणी कम्युनिझम च्या तावडीतून सुटलेल्या लोकांनी सांगितलं आहे.
(10/25)
जागतिक दहशतवादी इंडेक्स मध्ये ३९ दहशतवादी संघटना हे कम्युनिस्ट विचारधारेच्या आहेत आणि त्या पैकी एक भारतातली कम्युनिस्ट-पार्टी सुद्धा आहे,आणि यात एकही हिंदू संघटना नाही ! त्यामुळे लाल माकडांनी आधी स्वतः कडे पाहावं आणि मग हिंदूंकडे बोट दाखवावीत ! आता पुढे......
(11/25)
2.१९७० मध्ये सैनबारी मध्ये झालेली दोन काँग्रेसी नेत्यांची हत्या कुणीही कधीही विसरू नये,सैन घरातील दोन काँग्रेसी नेत्यांना कम्युनिस्ट लोकांनी मारलं आणि पुढे,
(12/25)
त्या दोन्ही नेत्यांच्या रक्तात भिजलेला भात त्यांच्या आई ला बळजबरी खायला घातला,आपल्याला हे वाचून जर भयानक वाटत असेल तर त्या आईला काय झालं असेल ?दुर्दैवाने ह्या प्रसंगानंतर त्या आई ह्या धक्क्यातून कधीही बाहेर आल्या नाहीत पुढे ज्या लोकांनी हि हत्या केली ते लोक १९७७ मध्ये ..(13/25)
ज्योती बसू हे सत्तेत आल्यावर त्यांच्या मंत्रिमंडळात नेते झाले,आता जे प्रज्ञा ठाकूर यांना नावं ठेवतात त्यांनी हे उदाहरणं अवश्य पाहावं ! प्रज्ञा ठाकूर ह्या कोर्टाकडून निर्दोष सिद्ध होऊन सुद्धा त्यांना नावं ठेवायला हे कम्युनिस्ट मागे पुढे पाहत नाहीत......
(14/25)
3.१९७९ मध्ये ज्योती बसू हे सत्तेत असताना दुर्गापूजे मध्ये सामील झालेल्या बंगला हिंदू निरवस्तींची मारीचझोपी येथे खुले आम कत्तल केली गेली,ह्या निर्वासीतांपैकी ५८% लोक हे दलित होते,सगळे मिळून जवळपास ६०००० निर्वासित ह्या हत्याकांडात मारले गेले आहेत
(15/25)
,ह्या लोकांना मारले कसे गेले आहे ? हे जिथे आश्रयाला होते त्या कॅम्पला जाळले गेले,तिथे गॅस सोडला गेला.

अनेक लोक या पासून वाचण्यासाठी म्हणून पळून जाऊ लागले तर त्यांना सुद्धा पकडून मारले गेले,
(16/25)
लहान मुलं,बायका वगैरे काहीही न पाहतात सरेआम कत्तल केल्याची नमूद '-blood-island-an-oral-history-of-the-marichjhapi-massacre ' या पुस्तकात केलेला आहे.ह्यांचे मृतदेह हे कम्युनिस्ट लोकांनी समुद्रात फेकून दिले आणि काही मृतदेह हे खुल्या मैदानावर सोडून दिले.
(17/25)
4.१९८२ मध्ये आनंदा मार्गी भिक्षूंना जिवंत जाळण्याचे कांड हे कम्युनिस्ट लोकांनी केले,कम्युनिस्ट नेत्यांना आनंदा मार्गी भिक्षूंच्या वाढत्या लोकप्रियतेची भीती वाटत होती आणि ते आपल्या सत्तेत अडथळा आणतील म्हणून त्यांना मारले गेले.
(18/25)
यात १७ आनंदा मार्गीना मारले गेले ज्या पैकी ७ स्त्रिया होत्या.तीन वेगवेगळ्या ठिकाणी ज्या टॅक्सी या आनंदा मार्गीना घेऊन जात होत्या तिथे तिथे रॉकेल टाकून त्या जाळल्या गेल्या आणि दुर्दैवाने ज्या लोकांनी हे कृत्य केले त्यांना कधीही शिक्षा झालेली नाही !
(19/25)
5.नानूर मध्ये २००० साली ११ मुस्लिम लोकांना ह्या कम्युनिस्ट लोकांनी मारून टाकले ! का ? कारण हे लोक ह्यांच्या विरोधी पक्षाचे समर्थन करत होते,आणि ज्याने हा हत्याकांड पहिला त्याला सुद्धा ह्याने मारून टाकले,
(20/25)
त्यामुळे लोकशाही खतरे मे है वगैरे ह्या लाल पावट्यानी चुकून सुद्धा म्हणू नये.....
ज्यांनी हा हत्याकांड केला त्यांची नावे समोर येऊन सुद्धा त्यांच्यावर खटले दाखल केले नाहीत....
(21/25)
या पुढे त्यांनी कित्येक महिने विविध गावांमध्ये निवडणूक होऊ पर्यंत लोकांना धमक्या देणे,स्त्रियांचा छळ करणे अश्या गोष्टी केल्या, स्त्री हक्कासाठी लढणारे,किंवा समानतेसाठी,लोकशाही साठी लढणारे असे म्हणणारे लाल पावटे हे ऐकल्यावर काहीही बोलणार नाहीत हे निश्चित.
(22/25)
6.भांडवलशाहीला विरोध करणाऱ्या कम्युनिस्ट मानसिकतेच्या लोकांनी २००७ मध्ये एका विदेशी कंपनीला १०००० एकर जागा मिळवून देण्यासाठी गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी लुटल्या आणि ज्यांनी ह्याला विरोध करायचा प्रयत्न केला अश्या १४ शेतकऱ्यांना मारलं गेलं....
(23/25)
आजच्या थ्रेड मध्ये इथे पर्यंत च्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत....खूप सारे मुद्दे आहेत ज्या मी येत्या काही दिवसात तुमच्या पर्यंत सोप्या भाषेत आणण्याचा प्रयत्न करेन....
(24/25)
बाबासाहेब कम्युनिस्ट लोकांबद्दल काय म्हणाले होते,माफीवीर कोण ! अश्या अनेक पैलूंवर मी लिहणार आहे.....
TO BE CONTINUED ...........
(25/25)
You can follow @malhar_pandey.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: