श्रम मंत्री  @santoshgangwar आणि FM  @nsitharaman लवकरच   #GaribKalyanRojgarAbhiyaan वर पत्रकार परिषद घेतील 
ग्रामीण विकास मंत्री @nstomar व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे भाग घेतील
इंग्रजी आणि मराठी मध्ये लाइव अपडेट्स पाहा 4 वाजता https://youtu.be/Dv5VUSktdYA ">https://youtu.be/Dv5VUSktd...
                    
                                    
                    ग्रामीण विकास मंत्री @nstomar व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे भाग घेतील
इंग्रजी आणि मराठी मध्ये लाइव अपडेट्स पाहा 4 वाजता https://youtu.be/Dv5VUSktdYA ">https://youtu.be/Dv5VUSktd...
                        
                        
                        वित्त मंत्री  @nsitharaman आज   #GaribKalyanRojgarAbhiyaan योजनेवर पत्रकार परिषद घेतील ज्याद्वारे ₹ 50,000 कोटीची सार्वजनिक कामे स्थलांतरित मजुरांना रोजगार देण्यासाठी सुरु करण्यात येतील. 
लाइव पाहा 4 पासून : https://youtu.be/Dv5VUSktdYA ">https://youtu.be/Dv5VUSktd... https://twitter.com/PIBMumbai/status/1273468185593827328">https://twitter.com/PIBMumbai...
                    
                                    
                    लाइव पाहा 4 पासून : https://youtu.be/Dv5VUSktdYA ">https://youtu.be/Dv5VUSktd... https://twitter.com/PIBMumbai/status/1273468185593827328">https://twitter.com/PIBMumbai...
                        
                        
                        थेट प्रसारण बघा-
केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman यांची प्रारंभिक पत्रपरिषद
दि.20 जून रोजी #GaribKalyanRojgarAbhiyaan चा पंतप्रधान @narendramodi यांच्या हस्ते प्रारंभ होणार असून,
त्याविषयीची ही प्रारंभिक पत्रपरिषद आहे. https://youtu.be/Dv5VUSktdYA ">https://youtu.be/Dv5VUSktd...
                    
                                    
                    केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman यांची प्रारंभिक पत्रपरिषद
दि.20 जून रोजी #GaribKalyanRojgarAbhiyaan चा पंतप्रधान @narendramodi यांच्या हस्ते प्रारंभ होणार असून,
त्याविषयीची ही प्रारंभिक पत्रपरिषद आहे. https://youtu.be/Dv5VUSktdYA ">https://youtu.be/Dv5VUSktd...
                        
                        
                        टाळेबंदी लागू झाल्यानंतर देशभरातील कामगारांना त्यांच्या गावी परतायचे होते आणि त्यानुसार केंद्र व राज्य सरकारांनी काही व्यवस्था केल्यानंतर ते मूळ गावी परतले. अशा परतलेल्या मजुरांचे प्रमाण मोठे असणाऱ्या जिल्ह्यांकडे आम्ही लक्ष पुरविले.
- @nsitharaman
                    
                                    
                    - @nsitharaman
                        
                        
                        आमच्या असे लक्षात आले की, 6 राज्यांतील (बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, ओदिशा, राजस्थान) 116 जिल्ह्यांत असे स्थलांतरित कामगार मोठ्या प्रमाणात परतले आहेत.-अर्थमंत्री  @nsitharaman 
#GaribKalyanRojgarAbhiyaan
                    
                                    
                    #GaribKalyanRojgarAbhiyaan
                        
                        
                        6 राज्यांतील 116 जिल्ह्यांत परतलेल्या स्थलांतरित कामगारांच्या विशिष्ट कौशल्यांची तपशीलवार नोंद केंद्र व राज्य सरकारांनी केली आहे.
-अर्थमंत्री @nsitharaman #GaribKalyanRojgarAbhiyaan
                    
                                    
                    -अर्थमंत्री @nsitharaman #GaribKalyanRojgarAbhiyaan
                        
                        
                          #GaribKalyanRojgarAbhiyaan अंतर्गत, 125 दिवसांत 116 जिल्ह्यांसाठी सुमारे 25 सरकारी योजना एकत्रित आणल्या जातील,
त्या 125 दिवसांत आम्ही त्या प्रत्येक योजनेवर पूर्णपणे अंमलबजावणी करू.- अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.
@nsitharaman
                    
                                    
                    त्या 125 दिवसांत आम्ही त्या प्रत्येक योजनेवर पूर्णपणे अंमलबजावणी करू.- अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.
@nsitharaman
                        
                        
                          #GaribKalyanRojgarAbhiyaan अंतर्गत, एकत्र आणल्या जाणाऱ्या, भारत सरकारच्या 25 योजनांमधील उद्दिष्टे 116 जिल्ह्यांत 125 दिवसांत पूर्ण केली जातील. यासाठी स्थलांतरित मजुरांना व ग्रामीण जनतेला काम उपलब्ध करुन देण्यात येईल. -अर्थमंत्री  @nsitharaman
                        
                        
                        
                        
                                                
                        
                                                
                    
                    
                                    
                    
                        
                        
                        या 116 जिल्ह्यांमध्ये कामाची गरज असणाऱ्या प्रत्येकाला   #GaribKalyanRojgarAbhiyaan अंतर्गत काम दिले जाईल, सदर योजनेसाठी 50,000 कोटी रुपये खर्च येईल, असा ढोबळ अंदाज आहे. यासाठी सुरुवातीला निधी नेमून दिला जाईल.
- @nsitharaman
#GaribKalyanRojgarAbhiyaan
                    
                                    
                    - @nsitharaman
#GaribKalyanRojgarAbhiyaan
                        
                        
                        116 जिल्ह्यातील निरनिराळ्या 25 कामांसाठी - सुरुवातीला पैसा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मनोदय आहे. जेणेकरून, या सर्व जिल्ह्यांतील स्थलांतरित कामगारांना रोजगार मिळेल. यातून त्यांना दिशा मिळण्याबरोबरच, ग्रामीण भागात पायाभूत सुविधांची निर्मिती होण्यासाठी मदतही होईल. -  @nsitharaman
                        
                        
                        
                        
                                                
                    
                    
                                    
                    
                        
                        
                        गावांना पैसा पुरवून,  @15thFinCom आयोगाच्या शिफारशीनुसार ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी उपलब्ध करून देऊन,   #GaribKalyanRojgarAbhiyaan ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती करेल तसेच पायाभूत सुविधांचा विकास करून ग्रामविकास प्रक्रियेला बळकटी आणेल- @nsitharaman  https://twitter.com/nsitharamanoffc/status/1273216985707409408">https://twitter.com/nsitharam...
                        
                            
                            
                            
                        
                        
                        
                        
                                                
                    
                    
                                    
                    
                        
                        
                        ग्रामीण भागात रोजगार निर्माण करण्याची गरज,   #GaribKalyanRojgarAbhiyaan द्वारे भागवली जाईल तसेच यातून समृद्ध ग्रामीण भारताची पायाभरणी होईल.
- सचिव, @MoRD_GOI
https://twitter.com/PIBMumbai/status/1273470963833692161">https://twitter.com/PIBMumbai...
                    
                                    
                    - सचिव, @MoRD_GOI
https://twitter.com/PIBMumbai/status/1273470963833692161">https://twitter.com/PIBMumbai...
                        
                        
                        6 राज्यांतील 116 जिल्ह्यांत, अंदाजे 67 लाख स्थलांतरित कामगारांसाठी   #GaribKalyanRojgarAbhiyaan चालविले जाईल. या 116 पैकी 27 जिल्हे & #39;आकांक्षी जिल्हे& #39; आहेत.
- @MoRD_GOI
                    
                                    
                    - @MoRD_GOI
                        
                        
                        मूळ गावी परतलेल्या स्थलांतरित कामगारांची कौशल्ये विचारात घेऊन   #GaribKalyanRojgarAbhiyaan अंतर्गत 25 कामांची निवड करण्यात आली आहे.
या कामांची सूची पुढीलप्रमाणे (1/n)
- @MoRD_GOI
                    
                                    
                    या कामांची सूची पुढीलप्रमाणे (1/n)
- @MoRD_GOI
                        
                        
                        अंगणवाडी केंद्रे, ग्रामीण रस्ते, ग्रामीण गृहनिर्माण, रेल्वेची कामे,   #Rurban कामे, सौरपंप, फायबर ऑप्टिक केबल घालण्याची कामे,  @jaljeevan_ अशा कामांचा या 25 सार्वजनिक निर्माण कार्यांत,   #GaribKalyanRojgarAbhiyaan अंतर्गत समावेश करण्यात आला आहे-  @MoRD_GOI 2/n
                        
                        
                        
                        
                                                
                        
                                                
                    
                    
                                    
                    
                        
                        
                        वायुवाहक नलिकांची सोय, कौशल्य विकास प्रशिक्षण, जिल्हा खनिज निधीच्या अखत्यारीतील कामे, कचरा व्यवस्थापनविषयक कामे आणि उपजीविकेसाठी महत्त्वपूर्ण कामे अशी एकूण 25 कामे,   #GaribKalyanRojgarAbhiyaan अंतर्गत स्थलांतरित कामगारांना उपलब्ध करून दिली जातील 3/3
                        
                        
                        
                        
                                                
                        
                                                
                    
                    
                                    
                    
                        
                        
                        मूळ जिल्ह्यांकडे परतलेल्या कामगारांना उपजीविका उपलब्ध करून देऊन त्यांची तातडीची गरज भागविण्यास,   #GaribKalyanRojgarAbhiyaan चे प्रथम प्राधान्य असेल. त्यासाठीच, ग्रामीण भागात उपयोगी पडणाऱ्या अनेक घटकांचा समावेश असणाऱ्या योजना अंतर्भूत करण्यात आल्या आहेत- FM
                        
                        
                        
                        
                                                
                        
                                                
                    
                    
                                    
                    
                        
                        
                        कामगारांना येत्या 4 महिन्यांसाठी काम उपलब्ध करून देण्याचे सुस्पष्ट नियोजन   #GaribKalyanRojgarAbhiyaan मध्ये केलेले आहे. या कालावधीनंतर, त्यांपैकी किती जणांना तेच काम सुरू ठेवायचे आहे, व किती जण काम शोधण्यासाठी इतरत्र जाऊ इच्छितात, ते आम्ही पाहू.
-FM https://youtu.be/Dv5VUSktdYA ">https://youtu.be/Dv5VUSktd...
                    
                                    
                    -FM https://youtu.be/Dv5VUSktdYA ">https://youtu.be/Dv5VUSktd...
                        
                        
                        एरव्ही ज्या कामांना 6 महिने ते 1 वर्षाचा काळ लागतो, त्यांना सुरुवातीला पैसा पुरवण्यात येत आहे, जेणेकरून,   #GaribKalyanRojgarAbhiyaan च्या 125 दिवसांत कामे करताना निधीची चणचण भासणार नाही.
- @nsitharaman
                    
                                    
                    - @nsitharaman
                        
                        
                          #GaribKalyanRojgarAbhiyaan साठी निवडलेल्या 116 पैकी प्रत्येक जिल्ह्यात, किमान 25,000 स्थलांतरित कामगार आपल्या आधीच्या कामाच्या ठिकाणांहून परतले आहेत. हाच जिल्हानिवडीचा निकष आहे.
- अर्थमंत्री @nsitharaman
                    
                                    
                    - अर्थमंत्री @nsitharaman
                        
                        
                          #GaribKalyanRojgarAbhiyaan विषयी  @nsitharaman यांनी घेतलेल्या पत्रपरिषदेत आल्याबद्दल धन्यवाद!
पंतप्रधान @narendramodi यांच्या हस्ते, 20 जून रोजी, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून & #39;तेलिहार, जिल्हा- खगारिया, बिहार& #39; येथून या अभियानाचा प्रारंभ होणार आहे. https://youtu.be/Dv5VUSktdYA ">https://youtu.be/Dv5VUSktd...
                    
                
                पंतप्रधान @narendramodi यांच्या हस्ते, 20 जून रोजी, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून & #39;तेलिहार, जिल्हा- खगारिया, बिहार& #39; येथून या अभियानाचा प्रारंभ होणार आहे. https://youtu.be/Dv5VUSktdYA ">https://youtu.be/Dv5VUSktd...
 
                         Read on Twitter
Read on Twitter 
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                             
                                     
                                    